ब्रेकिंग: निवडणूक आयोग पत्रकार परिषद
*विधानसभा निवडणुक जाहीर*
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत – 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर
छाननी – 5 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख – 7 ऑक्टोबर
मतदान – 21 ऑक्टोबर
निवडणूक निकाल 24 ऑक्टोबर
आजपासून राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू
राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्यात निवडणूक
राज्यात 8 कोटी 94 लाख मतदार
महाराष्ट्रात 1.8 लाख ईव्हीएमचा वापर होणार.
Maharashtra News Media सच की आवाज

